शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय; ३० जूनपूर्वी अमलबजावणी होणार, कृषीमंत्र्यांनी जाहीर केली तारीख
मुंबई दि.७ फेब्रुवारी: पुणे आणि बारामती परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक...





















