समाजातील शेवटच्या घटकाला पर्यंत उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे – राजश्री पाटील👉🏻जवळा बाजारात महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
हदगाव/हिमायतनगर :- सर्व सामान्य जनतेसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजना सर्व आरोग्य योजना सामान्यांपर्यंत वेळेत पोहचल्या पाहिजे. तेव्हाच या...